शेतकऱ्याला येणारा उत्पादन खर्चाचा तुलनात्मक अहवाल शासनाला सादर करावा. त्या आधारावर राज्यात सर्वत्र शेतीतील दैनंदिन कामांसाठी ड्रोनचा वापर करण्याचे धोरण शासन निश्चित करेल, असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले. ...
देशात गतवर्षी ११ कोटी ५ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा ११ कोटी ९ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...
तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. या किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टळेल आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होईल. ...
दिवसाचे तापमान ४० अंश सेंटीग्रेड च्या वर दीर्घकाळ राहील्यास कापूस पिकाची पांढरी मुळे अन्नद्रव्ये शोषण करू शकत नाही, त्यामुळे पाने पिवळसर होतात, मलूल होतात पाने, खोड लालसर होतात. ...
एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर हा एक महत्वाचा भाग आहे. त्याचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे. ...