लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना (Farmer) फळ पीकविमा (Fruit Crop Insurance) काढण्याची सुविधा शासनाने उपलब्ध केली आहे. तर प्रत्यक्ष फळबाग क्षेत्रापेक्षा अधिक हेक्टरचा शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याचे समोर आले. ...
मागील पंधरा दिवसांपासून परतीचा पाऊस (Returning Rain) काही पाठ सोडत नाही. त्यामुळे हवामानात बदल (Climate Change) झाला आहे. परिणामी कापूस (Cotton) व इतर पिकांवर (Crops) विविध रोग पडत असून, पाने लाल होऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा (Agriculture ...
राज्यात कापसाच्या (Cotton) नवीन हंगामातील मालाची आवक सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित भाव (Market Rate) नसल्यामुळे शेतकरी आपला माल बाजारात आणणे टाळत आहेत. त्यात सहा महिन्यांपूर्वी भारतातील गाठींचा दर आंतरराष्ट्रीय बाजारातील गाठींपेक्षा कमी ...
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरवर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही कपाशीची लागवड चांगल्या प्रमाणात आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...