अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील कापूस साठवून ठेवला आहे. पण या कापसाला अद्याप अपेक्षित दर मिळताना दिसत नाही. बहुतांश ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. ...
शेतकऱ्याकडील कापूस संपल्यानंतर बाजार भावात तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे. मानवत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गुरुवारी झालेल्या लिलावात कापसाला कापसाला वरचा दर ८ हजार ५० रुपये मिळाला. ...
Maharashtra Budget 2024: सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांना आचार संहिता संपताच हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली. ...
शेतकऱ्यांना व्यापारी किंवा दलालांकडून फसविले जाण्याच्या अनेक घटना घडत असतात. विशेषत: द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हा अनुभव वारंवार येतो. असाच अनुभव कापूस उत्पादक शेतकऱ्याला आला आहे. ...
Kharif sowing राज्यात जून महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी मॉन्सूनचा जोर धरू लागला आहे. तर अनेक ठिकाणी अजूनही पेरण्यांच्या लायक पाऊस झालेला नाही. यंदाच्या खरिपात राज्यात किती पेरण्या झाल्या ते जाणून घेऊ. ...
विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते. ...