राहुरी शहरासह तालुक्यात कापसाला क्विंटलला तीन हजारांपासून सहा हजार पाचशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पावसामुळे उत्पादनातही प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. ...
राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना अर्थात ६५ लाख खातेदारांच्या खात्यावर अर्थसाह्य जमा झाल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. ...
kapus bond ali कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे जेणेकरून होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येईल आणि पुढे होणारे नुकसान कमी करता येईल. ...
Cotton Soyabean Anudan : ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारा उताऱ्यावर या लागवडीची नोंद आहे. अशा शेतकऱ्यांना..... ...
गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना रविवारी (दि. २९) प्रति हेक्टरी ५ हजारांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, अद्यापही १९ लाख शेतकऱ्यांनी ई केवायसी न केल्यामुळे हे शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तात ...