कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर सामान्य शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी आणलेला कापूस कमी दर्जाचा दाखवून नाकारला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारीच हजारो क्विंटल कापूस सीसीआयला विकत आहे. ...
कापूस पणन महासंघाने पुसद उपविभागातील पुसद, दिग्रस व उमरखेड तालुक्यातील पाच ५५० शेतकऱ्यांपैकी पुसद तालुक्यातील तीन हजार ८२१ शेतकऱ्यांकडून कोव्हीड-१९ पूर्वी ९१ हजार २२१ क्विंटल कापूस खरेदी केला. बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी ६९५ शेतकऱ्यांकडू ...
कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांच्या कापसाची हमी भावाने खरेदी सुरू आहे. या खरेदीत मोठी हेराफेर केली जात आहे. ती दडपण्यासाठी उच्च दर्जाचा कापूस काढून घेऊन तेथे सरकीचा भरणा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. ...
मान्सूनपूर्व पावसामुळे आज कापूस खरेदीची परिस्थिती नाही. तरीही खरेदीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे. यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे, असा सनसनाटी आरोप कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी केला. ...
हमीभावाच्या शासन खरेदीत अटी अन् शर्ती भरणा आहे, तर खासगीत एकाही शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. बाजार समित्यांमध्ये हमीभावाने शेतमालाची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांनी सर्वांनीच दिले आह ...
हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळप ...
कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या कापसात ‘घट’च्या नावाखाली मोठी ‘मार्जीन’ ठेवली जात आहे. त्याआड कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ सुरू आहे. ...