शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेसाठी काँग्रेसचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला, उद्धवसेनेच्या पदरात काय? वडेट्टीवार स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : पीएम मोदी संसदेत आले असते, तर अनुचित प्रकार घडला असता; ओम बिर्लांनी व्यक्त केली नाराजी

राष्ट्रीय : काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर लोकसभेत हल्ला करण्याचा प्लॅन होता, त्यामुळेच..., भाजपा खासदाराचा स्फोटक दावा

राष्ट्रीय : ‘तुमचा पक्ष एका अजाण बालकाकडे ओलीस ठेवू नका’, जे. पी. नड्डा यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा टोला  

राष्ट्रीय : Rahul Gandhi: भारत-चीन संघर्षात केंद्र सरकारने जबाबदारी झटकली: राहुल गांधी 

राष्ट्रीय : २१ वर्षात पहिल्यांदाच 'असं' घडलं; लोकसभेत मोडला मनमोहन सिंग यांचा जुना रेकॉर्ड, जाणून घ्या

महाराष्ट्र : “आपत्कालीन परिस्थितीत शक्ती(पीठ)मॅनने उपयोजना करायला हव्यात”; वाहतूक कोंडीवर विरोधकांची टीका

महाराष्ट्र : ‘अर्थसंकल्पाबाबत सरकार आणि सर्वसामान्य जनतेमध्ये फारसे गांभीर्य नसणे निराशाजनक’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका  

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी संसदेत का बोलू शकले नाही? असं आलं भाजपचं उत्तर; मनोज तीवारी स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : मोठी बातमी! विरोधी महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला घेरले? मोदी संबोधित करणार होते, पण...