शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पंचायत समितीत राष्ट्रवादीचा झेंडा, सर्वाधिक चार ठिकाणी सभापती

राष्ट्रीय : बोलण्याची वेळ येते, तेव्हा राहुल गांधी परदेश दौर्‍यावर जातात; शाहांच्या टीकेवर लोकसभेत गोंधळ

राष्ट्रीय : सभागृह जत्रा नाही, इथे नियमांनुसारच बोलावे लागेल; अमित शाहांचा विरोधकांवर जोरदार हल्ला

पुणे : उपमुख्यमंत्री शिंदे जबाबदारी देतील ती मी आनंदाने स्वीकारेल; राेहित टिळकांनी थांबवले काँग्रेसचे काम

राष्ट्रीय : देशात भीती पसरवण्याचे षडयंत्र; पश्चिम आशियातील युद्धावरून पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : “शेती महामंडळाची ४००० एकर जमीन शेल कंपनीला देऊ नका”; विजय वडेट्टीवारांची मागणी

महाराष्ट्र : LPG दरवाढ, गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन; कधी अन् कसे असेल स्वरुप?

परभणी : पाथरी पंचायत समितीवर आमदार राजेश विटेकरांचा 'पॉवर गेम'! काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता

राष्ट्रीय : बिहार निवडणुकीत खर्चाच्या बाबतीत कोण ठरले वरचढ?, काँग्रेसने केला २८ टक्के, तर भाजपाने...

गोवा : गोमॅकोच्या पीजी प्रवेशासाठी १०० टक्के आरक्षण जाहीर करा; काँग्रेस ओबीसी गटाची मागणी