शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोळसा संकट

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.

Read more

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील औष्णिक वीज प्रकल्पांसमोर मागील चार दशकांतील सर्वात मोठे कोळसा संकट उभे ठाकले आहे. वीज प्रकल्पांमध्ये ६० ते ८० हजार टन कोळशाची कमतरता आहे. देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे.

चंद्रपूर : कोळसा खाणीत बांध फुटला; चार वेकोलि कामगार थोडक्यात बचावले

चंद्रपूर : दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवनाकरिता धोकादायक; विस्ताराला मान्यता न देण्याची मागणी

गोवा : कोळसाविरोधी आंदोलनाला बळकटी; रेल्वे दुपदरीकरणाला विरोध

राष्ट्रीय : खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...

नागपूर : गोंडखैरी कोळसा खाण प्रकल्पातून मिळणार २,५०० लोकांना रोजगार

नागपूर : खनिकर्म महामंडळाचे कोळसा कंत्राट धोक्यात; कोल वॉशरीजच्या घोटाळ्याची होणार चौकशी

चंद्रपूर : खासदारांच्या आंदोलनात कर्नाटक एम्टा कोळसा खाण अभियंत्याच्या श्रीमुखात हाणली

नागपूर : बुटीबोरी - उमरेड रेल्वे मार्गाचे नुतनीकरण पूर्ण; कोळसा वाहतुकीला मिळणार गती

संपादकीय : पारा किती का चढेना; भारत म्हणतो, कोळसा जाळावा लागेलच!

नागपूर : राज्यातील वीज केंद्रांमध्ये कोळसा संकट; रेल्वेद्वारे लोडिंग वाढली, पण पुरेसा साठा नाही