CAA News : भारतात परदेशातून घुसखोरी करणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकत्व विधेयक आणले होते. भारतात स्थलांतर केलेल्या शरणार्थींसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मांडण्यात येत आहे. Read More
संसदीय कामकाज नियमपुस्तिकेनुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर लागू झालेल्या कायद्यासाठी सहा महिन्यांच्या आत नियम निश्चित केले जावेत किंवा मुदतवाढ मागितली जावी. ...
गेल्यावर्षीच संसदेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मंजूर करण्यात आला. यात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मांतील नागरिकांसाठी सुलभ नियम तयार करण्यात आले आहेत. ...
कोरोनामुळे समितीची एकही बेठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यांना अहवाल देण्यासाठी एकूण आठ महिन्याची मुदत वाढविल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. ...
एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने दिल्ली सरकारने कोरोना प्रभावित परिसरामध्ये वाढ केली असून ६० प्रभागांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील कोंढवा भागातील सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला की पुन्हा तितक्याच ताकदीने आंदोलन सुरु ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिलांनी दिली ...