सव्वा वर्षाचा कालावधी उलटूनही त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याने येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी माहितीच्या अधिकारात सर्वत्र पाठपुरावा सुरू ठेवला हाेता ...
यशवंत खरात हे ५ वर्षांपूर्वी दहीवली गावातील मूकनाकवाडी येथे डोंगरपायथ्याशी कुटुंबासह स्थलांतरित झाले. दूध विकणे हेच त्यांचे उदरनिर्वाहचे साधन. मूलभूत सुविधाही त्यांना मिळत नव्हत्या. अशातच खरात यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. अन्... ...