चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले होते. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी बचाव समितीने आपल्या विविध मागण्यासाठी आज, सोमवारपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. ...
या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर काही ठिकाणी उभारण्यात आलेले लग्न मंडप कोसळले. गोवळकोट भागातील शेतीत पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास देखील या पावसाने हिरावला. ...
चिपळूण : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेल करण्याच्या राष्ट्रवादीच्या डॉ. तानाजीराव चोरगे यांना राष्ट्रवादीतूनच ... ...