मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
आष्टा (ता. वाळवा) येथील मनोज गाजी या युवा शेतकऱ्याने प्रकाश रुकडे Farmer Success Story यांच्या शेतात सुमारे १५ एकर ढबू मिरचीची लागवड केली असून, त्यातून एकरी लाखांवर उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...
जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात अनेक गावातील शेतकऱ्यांनी शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ड्रिपच्या साह्याने मात्रा देऊन, मांडव व बांधणी करून मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व उन्हाळी मिर ...