मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
Crop Insurance Chilli : मिरचीचे आगार म्हणून ओळख असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मात्र अध्यापही मिरची या पिकाच्या विम्यापासून वंचित आहेत. यामुळे इतर पिकांप्रमाणेच मिरचीलाही त्यात सामावून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
कसबा सांगाव येथील सुकुमार विश्वनाथ स्वामी हा शेतकरी आपल्या मिरचीच्या पिकातून लखपती झाला आहे. २० गुंठे शेतीमध्ये मिरचीसह मिश्र पिके, तसेच उसाची लागवड करून आर्थिक प्रगती साधत आहे. ...
Farmer Success Story रामपूर (ता. जत) येथील महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिभूषणप्राप्त प्रगतिशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी हे ५० एकर शेतीतून आले, टोमॅटो व सिमला मिरची यातून वर्षाला आठ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. ...
आष्टा (ता. वाळवा) येथील तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीची लागवड करून २५ गुंठ्याच्या क्षेत्रात चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. हिरव्या मिरचीची तोडा अजून सुरू असल्याचे प्रगतशील युवा शेतकरी प्रणव शिंदे यांनी सांगितले. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो आणि मिरची पिकांच्या वाणांस महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...