मिरची हे भाजीपाला पिकांपैकी एक पिक प्रमुख आहे. महाराष्ट्रात हे पिक वर्षभर घेतले जाते. प्रामुख्याने हिरवी मिरची भाजीपाला म्हणून वापरली जाते तर वाळवलेली लाल मिरची मसाला उद्योगात वापरली जाते. Read More
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील प्रयोगशील शेतकरी तात्यासाहेब आण्णा भोंग यांनी हरितगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरचीची २५ गुंठे क्षेत्रावर लागवड करत केवळ तीन महिन्यांत लाखो रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. ...
शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करणारे सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र वाघमोडे यांनी ढबू मिरची उत्पादनाचा विक्रम केला आहे. मिरचीचे सरासरी १० तोडे होतात, पण वाघमोडे यांनी योग्य नियोजनाने तेराहून अधिक तोडे घेतले आहेत. ...
चिंचणी (ता. कडेगाव) येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत शिवाजी पवार ऊर्फ पिनू पवार यांनी तब्बल ६० गुंठे क्षेत्रात विक्रमी २७ टन आले उत्पादन घेत २० लाख रुपयांचे उत्पन्न कमवले आहे. सलग दोन वर्षे त्यांनी कमी क्षेत्रात आले पिकात विक्रमी उत्पादन घेऊन ५० लाख र ...