सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक जीवनात नेहमी सल्ले देणारे, मार्गदर्शक करणाऱ्या जिल्ह्यातील नेते, मंत्री आणि आमदारांच्या वाहनांनीच वाहतुकीच्या ... ...
राज ठाकरे सध्या मशिदींवरील भोंग्याच्या विषयावर आक्रमक झाले आहेत. भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असे सांगत राज्य सरकारला त्यांनी ३ मे पर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. ...
पोलिसांच्या सहाय्याने राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवणार असेल तर भाजपा आणि सामान्य माणूस शांत बसणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
राष्ट्रवादीची आज कोल्हापुरात संकल्प सभा झाली, यावेळी पवार बोलत होते. शाहू महाराजांनी अनेक मोठमोठ्या लोकांशी वैर घेतले परंतू सामान्यांची सेवा कधी सोडली नाही, असे ते म्हणाले. ...