साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम दिलीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. मात्र आता शेतकरीही एकदा ऊस लौकर जावा या मानसिकतेत आहे. त्यामुळे कारखानदार आणि राजू शेट्टी यांनी एकत्र बसून व्यवहार्य तोडगा काढावा असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रव ...
केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मा ...
पैशांअभावी कोणाचे शिक्षण किंवा उपचार राहणार असतील, तर त्यांच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही देत पुढील १0 वर्षे ही सेवा केली जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले. ...
उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, अस ...
दिवाळीत नोंदीत बांधकाम कामगारांना १० हजार रुपये भेट द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी आंदोलकांना चर्चेला बोलवू ...
चंदगड येथील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता विक्रीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आक्षेप घेतला आहे. कारखान्याच्या सर्व मालमत्ता बँकेकडे कर्जापोटी रजिस्टर तारण असल्याने मालमत्तांची विक्री करू नका, असे पत्रच जिल्हा बँकेतर्फे मुख्य कार्यकारी अध ...
प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली. ...
कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अद्यात्मिक केंद्राच्या सुशोभिकरणाच्या सुरु असलेल्या इमारत बांधकामास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन माहिती घेतली. ...