आपली बलस्थाने ओळखून नियोजन करा, असा सल्ला मुंबई येथील प्रा.डॉ.सुधाकर आगरकर यांनी दिला. शेठ ना.बं.वाचनालयात सुरू असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प शनिवारी प्रा.डॉ.आगरकर यांनी गुंफले. ...
आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले. ...
चाळीसगाव येथील यशवंतराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण विभागांतर्गत युवती सभेतर्फे विद्यार्थिनींसाठी १४ ते २१ पर्यंत स्वयंसिध्दा अभियान राबविण्यात येत ...
चाळीसगाव महाविद्यालयात कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरिय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ श्ुाक्रवारी झाला. ...