शिक्षणाची शतकोत्तर परंपरा असणा-या चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आ.बं.विद्यालयाचा माजी विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या सढळ सहभागाने विकासकामे करुन विद्यालयास परिसराचे रुपडे आकर्षक केले जात आहे. ...
यंदाच्या दुष्काळात राज्य होरपळून निघत असले तरी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. १९७२ च्या तुलनेत यावर्षीच्या दुष्काळात पाणी प्रश्न भयावह आहे. आॅक्टोबरपासूनच शासन स्तरावर दुष्काळाला तोंड देण्यासाठी उपाय योजना आखण्यास सुरुवात केली ...
चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडीत रविवारी रात्री ११ वाजता भावकीच्या वादातून दोघा भावांवर झालेल्या खुनी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. दुस-यालाही गंभीर दुखापत झाल्याने तो अत्यवस्थ आहे. ...
‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ अशा ओळी सहज गुणगुणल्या तरी छाती अभिमानाने फुगून येते. गड-किल्ल्यांवर असणाऱ्या तोफा जणू शौर्याची गाथाच! याच इतिहासावर आपल्या कलाकुसरीची फुले वाहतांना चाळीसगावच्या कारागिरांनी रायगड जिल ...
महावीर विकलांग सेवा समिती जयपूर, डॉ.महेश पाटील यांचे मातोश्री हॉस्पीटल आयोजित कृत्रिम अवयव रोपण शिबिरात २५५ दिव्यांगांना लाभ झाला. त्यांना कृत्रिम अवयव बसविण्यात आले. ...