गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या माल वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यातून देशभरात जाणाऱ्या हजारो टन साखरेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल मंदावली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दूध, पेट् ...
देशव्यापी मालवाहतूक चक्काजाम आंंदोलनाचा परिणाम आता कोल्हापूर जिल्ह्याच्या बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सलग चौथ्या दिवशी संप सुरू राहिल्याने फळ-भाजीपाला, धान्य आवक थंडावली असून येत्या दोन दिवसांत संप न मिटल्यास भाववाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
वाहतूक संघटनांकडून पुकारलेल्या बंदच्या परिस्थितीत भाजीपाला, दूध, औषधे यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला प्राधान्याने पुरवठा व्हावा, यामध्ये कसल्याही प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिक ...
मुंबई-गोवा महामार्गाची 11 ऑगस्ट पर्यन्त डागडुजी झाली नाही तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ठिकठिकाणी 13 ऑगस्ट रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची दिला आहे. ...
जिल्हा मोटर मालक संघटनेच्या नेतृत्त्वात शुक्रवारी शहराशेजारच्या पिपरी (मेघे) भागातील जुनापाणी चौरस्ता, वर्धा-नागपूर मार्गावरील दत्तपूर चौरस्ता व वर्धा-यवतमाळ मार्गावरील सावंगी टि-पॉर्इंट भागात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त् ...
डिझेल दरवाढ रद्द व्हावी, यासह अन्य न्याय्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उजळाईवाडीजवळील मयूर पेट्रोल पंपालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरत ‘चक्का जाम‘ आंदोलन केले. ...
‘अॅट्रासिटी’चा कायदा कडक करावा, यासह मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ सकल मातंग समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...