लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

मेंढरं चारणारा बिरदेव युपीएससीच्या रँकमध्ये झळकला; चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा - Marathi News | Sheep herder Birdev shines in UPSC ranks; Flag of success flies over small hut in field | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मेंढरं चारणारा बिरदेव युपीएससीच्या रँकमध्ये झळकला; चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा

UPSC Birdev Done मेंढ्यामागे दमून भागून थकलेल्या या पोराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रँक पटकावत आपल्या चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा फडकवला. ...

"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप - Marathi News | "If terrorists asked about religion in Pahalgam, BJP's politics of hatred is responsible," alleges Sanjay Raut. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं राजकारण जबाबदार’’, राऊतांचा आरोप

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढायला लावून तसेच त्यांचे कपडे उतरवून त्यांची धार्मिक ओळख पटवून त्यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,    - Marathi News | Raj Thackeray angry over Pahalgam Terror Attack, told the Center, "The next 10 generations of terrorists will tremble...", | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’, संतप्त राज ठाकरेंच केंद्राला आवाहन

Pahalgam Terror Attack: ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उड ...

Agriculture News : कृषी उन्नती, कृषी विकास योजनेसाठी २३१४ कोटींच्या निधीस मान्यता, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Approval of funds of Rs 2314 crore for agricultural development and agricultural development scheme, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी उन्नती, कृषी विकास योजनेसाठी २३१४ कोटींच्या निधीस मान्यता, वाचा सविस्तर 

Agriculture News : या दोन्ही योजना मिळून जवळपास २३१४ कोटी रुपयांचा निधी राज्याला प्राप्त होणार आहे.   ...

PM Kisan : पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झालेत? पुन्हा सुरु करण्यासाठी करा हे उपाय - Marathi News | PM Kisan : Have you stopped receiving installments of PM Kisan Yojana? Follow these steps to restart it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झालेत? पुन्हा सुरु करण्यासाठी करा हे उपाय

PM Kisan राज्यातील काही लाभार्थींना बरेच दिवस झाले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) चे हप्ते मिळणे बंद झाले आहे. ...

रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस - Marathi News | ration card e kyc deadline extended to april 30 know everything here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

ration card e kyc deadline : मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला पुन्हा मोफत रेशन मिळणार नाही. ...

नेहरू - गांधी परिवाराची बदनामी हाच भाजपचा अजेंडा; 'नॅशनल हेरॉल्ड' त्याचाच एक भाग - राजीव गौडा - Marathi News | BJP agenda is to defame Nehru Gandhi family National Herald is a part of it Rajiv Gowda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेहरू - गांधी परिवाराची बदनामी हाच भाजपचा अजेंडा; 'नॅशनल हेरॉल्ड' त्याचाच एक भाग - राजीव गौडा

देशातील अन्य समस्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी 'नॅशनल हेरॉल्ड' प्रकरण बाहेर आणून गांधी परिवाराची बदनामी केली ...

कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री - Marathi News | Onion market prices remained the same; farmers are forced to sell at a loss due to economic crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी भाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. ...