लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मूल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत कांदा खरेदी करणार - Marathi News | Central government will buy onion from farmers under price stabilization fund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मूल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत कांदा खरेदी करणार

केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून मूल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत कांदा खरेदी करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे याबाबत अधिक माहिती देताना, त्यांनी सांगतिले की, बाजारपेठात कांद्याची उपलब्धता पुरेशी रहावी यासाठी केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार ...

महिलांना दरमहा मासिक पाळीदरम्यान सुट्टी द्यावी का? केंद्र सरकार म्हणते... - Marathi News | know what central government stand regarding Menstrual leave for Women employees : Should women be given a break every month during menstruation? Central Govt says... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांना दरमहा मासिक पाळीदरम्यान सुट्टी द्यावी का? केंद्र सरकार म्हणते...

know what central government stand regarding Menstrual leave for Women employees : काही देशांमध्ये महिलांना अशाप्रकारची सूट देण्यात आली असल्याने भारतातही त्याविषयी चर्चा आहे. ...

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक - Marathi News | A record 1225 truckloads of onions have arrived in Solapur Agricultural Produce Market Committee this season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक

Onion Market कांदा बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक झाली होती. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भाव कमी होईल म्हणून शेतकरी धास्तावून गेला आहे. त्यामुळे कच्चा माल बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे ...

दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे पथक राज्यात दाखल - Marathi News | Drought monitoring start from today; Central government team entered the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे पथक राज्यात दाखल

राज्य सरकारने पंधरा जिल्ह्यांमधील २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवावी लागणार आहे. ही मदत देण्यापूर्वी केंद्र सरकारच्या कृषी पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण अशा विविध विभागांच्या प्रतिनिधींचा पाहणी दौरा मंगळवार ...

मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी - Marathi News | How much has terrorism decreased during the Modi government? Amit Shah presented the statistics in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

Terrorism In Jammu Kashmir: गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली. ...

दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे प्रतिनिधी राज्यात दाखल, पुण्यात बैठक - Marathi News | Drought monitoring from today Representatives of the Center entered the state held a meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे प्रतिनिधी राज्यात दाखल, पुण्यात बैठक

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसमान झालेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला ...

केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयाचा फेरविचार करावा - विरधवल जगदाळे - Marathi News | The central government should reconsider the decision to stop production of ethanol - Virdhawal Jagdale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती बंद निर्णयाचा फेरविचार करावा - विरधवल जगदाळे

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता ...

“२०२४ पर्यंत POK भारतात आणून दाखवा, अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...”; संजय राऊतांचे थेट आव्हान - Marathi News | thackeray group mp sanjay raut said if you can bring pok to india by 2024 do it and our dreams for akhand hindustan would be complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ पर्यंत POK भारतात आणून दाखवा, अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...”; संजय राऊतांचे थेट आव्हान

Sanjay Raut Reaction On POK: मोदींनी काश्मिरी पंडितांना गॅरंटी दिली होती. ती पूर्ण करा, अन्यथा तेव्हा खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...