Manoj Jha Criticize Central Government: सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेतील गोंधळामुळे NTA वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, आज संसदेमध्ये राजदचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी नीट परीक्षेतील पेपर लीकवरून सरकारवर जोरदार टीका केली. ...
आवक वाढल्यामुळे सर्वत्र २९ जुलैपासून टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. ते आता बरेच खाली आले आहेत. सरकार मुंबई आणि दिल्लीत ६० रुपये किलो या दराने टोमॅटो विकत आहे. कांद्याच्या भावात दहा रुपयांची घसरण झाली आहे. ...
Crop Insurance: खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार ३१ जुलै रोजी संपुष्टात आली असून ३१ जुलै अखेर राज्यातुन १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले. ...