केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नवी दिल्ली येथे पुनर्संरेखित पशुपालन पायाभूत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ) योजनेचा शुभारंभ केला. ...
प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या वेगवेगळ्या असल्या तरी एक मागणी कायम आहे ती म्हणजे सरकारकडून शेतमालाला हमी भाव मिळावा, परंतु कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत कोणताही कालबद्ध कार्यक्रम राबवलेला नाही. ...
किंमत स्थिरतेचा लाभ प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल या अनुषंगाने गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय गोदामातील साठयातून ५० लाख मेट्रिक टन गहू पिठाच्या गिरण्या/प्रक्रियाकर्ते/गहू उत्पादनांच्या उत्पादकांना खुल्या बाजारात वि ...
जगात भारत हा कांदा निर्यातीत क्रमांक-१ तर उत्पादनात क्रमांक-२ वर आहे. देशात कांद्याचे उत्पादन अतिरिक्त असताना निर्यातबंदी लावल्याने भारतातून राेज किमान ६० कंटेनर म्हणजे १,८०० टन कांद्याची तस्करी केली जात आहे. ...