ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Man ki Baat: २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे. ...
कमी पाणी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करूनही पिकाचे यशस्वी नियोजन केले होते; मात्र निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलामुळे उत्पादनात झालेली घट आणि अत्यल्प मिळणारा भाव यामुळे शेतकरी हतबल. ...