पुढील दोन महिन्यांनी हंगाम सुरू होताच पुन्हा दर घसरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी विरोधी धोरणामुळे सत्ताधारी सरकारवर जनतेने नाराजी दाखविली. ...
काही महिन्यांपासून राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले; मात्र एक हप्ता दिल्यानंतर अद्यापही राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. ...
अधिक उत्पन्न देणाऱ्या, बदलत्या हवामानास अधिक अनुकूल आणि biofortified crops बायो-फोर्टिफाइड १०९ बियाणांचे वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सादर केले. हे बियाणे कृषी आणि बागायती पिकांसाठी महत्त्वाचे आहे. ...
हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून ६७ दिवस लोटले तरी अद्याप विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६,९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे. ...
राज्यातील ५० वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने आणि राज्याच्या सागरी हद्दीबाहेर पर्ससीन नेट फिशिंग पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. ...
One Nation-One Election: मागच्या काही वर्षांपासून देशात वन नेशन वन इलेक्शन घेण्याबाबतची चर्चा सुरू आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...