मागील १५ दिवसांत निसर्गाने महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तर, दुसरीकडे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमान वाढल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे चटके लोकांना द्यायला सुरुव ...
पीक नुकसानीच्या टप्प्यांवर दिली जाणारी विमा भरपाई कंपन्यांच्या अधिक फायद्याची असल्याने पीक विम्याची अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी पेरणी झाली अन् पीक नुकसान झाले तर १०० टक्के विमा नुकसान शेतकऱ्यांना द्यावी, असा केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल क ...
पणन विभागाकडून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. हरभरा खरेदीकरिता शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांची एनईएमएल पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चपासून सुरू आहे. ...
Rahul Gandhi News: एक दिवस सीबीआयचा तपासाला सुरुवात करते. त्यानंतर त्यांना पैसे मिळतात आणि लगेचच तपास संपतो, हे कसे ते पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. ...