बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या अफेअर्सपैकी एक म्हणजे राजेश खन्ना आणि अनीता अडवाणी. त्यांचं नातं हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. राजेश खन्नांच्या निधनानंतर पहिल्यांदाच इतक्या उघडपणे अनिता अडवाणीने त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. ...
"वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता विवेक अग्निहोत्रींनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हटलं आहे. ...
२४ वर्षांच्या सुखी संसारानंतर सोहेल आणि सीमा घटस्फोट घेत वेगळे झाले. घटस्फोटानंतर इतक्या दिवसांनी आता पहिल्यांदाच सोहेलने एक्स पत्नी सीमाबाबत भाष्य केलं आहे. ...