Supriya Sule Criticizes Maharashtra Government: राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही अतिशय खेदजनक बाब आहे. या माध्यमातून राज्याचा एसएससी बोर्ड पूर्णतः बंद करण्याचा ड ...
राज्यातील शाळांमध्ये आता सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, याबद्दलची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. ...
मुंबई पुणे मुंबई सिनेमातील कधी तू या लोकप्रिय गाण्याच्या गायकाच्या लेकीने दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत ९५ टक्के मिळवल्याने सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (hrishikesh ranade) ...