आपण कोणत्याही अपघातावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाहीत, असे गडकरी यांनी आयएएच्या ग्लोबल समिटमध्ये स्पष्ट केले. तथापि, सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुढील काही वर्षांत अनेक बॅटरीवरील इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवण्याची योजना आखत आहेत. या कंपन्यांनी या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. ...
Car Driving: भारतामध्ये १० पैकी ७ प्रवासी हे वाहनाच्या मागच्या सीटवरून प्रवास करताना कधीही सीटबेल्ट बांधत नाहीत. एका सर्व्हेमधून याबाबतची माहिती समोर आली आहे. ...
एखादा चोर आयुष्यात किती कार चोरू शकतो? पाच-दहा पंधरा... कधी ना कधी तो पकडला जातच असेल ना...बाकीचे आयुष्य तुरुंगात आणि सुटला तर पोलिसांच्या संशयात... ...