आता राज्यपालांना अशा स्थितीत कामास वाव आहे. एक खरमरीत पत्र त्यांनी नूतन मुख्यमंत्र्यांना पाठवून मंत्रिमंडळ कधी, असा प्रश्न केलाच पाहिजे व बेकायदेशीर पद्धतीने मंत्र्यांना शपथ देता येणार नाही, असे खडसवायला हवे असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ...
औरंगाबादचे नाव संभाजनगर जेव्हा आम्ही आवाज उठविला तेव्हा केले. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेले की, अन्याय होत असेल तर पेटून उठा. हे बंड नाहीय, हा उठाव आहे, असे शिंदे म्हणाले. ...
डेक्कन ओडीसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार अशी अजब घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीउद्भव ठाकरे यांनी केली आहे. याचा नेमका अर्थ काय ? अधिक जाणून घेण्यासाठी पहा हि सविस्तर बातमी ...