Rahul Gandhi: द्वेष, हिंसा आणि भीती यामधून कोणाचाही विकास होऊ शकत नाही. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना ऐकून घ्या. त्यांना प्रेम द्या. यासाठी रस्त्यावर चालावे लागेल. रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेची दुःखे समजतील, असा सल्ला काँग् ...
मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथे दिवाळी सण साजरा करून आपल्या गावाकडे कारने जात होते. दरम्यान, औरंगाबाद रस्त्यावरील जांब ते म्हसाला गावाच्या दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ...