गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशाकीय पातळीवरून शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळत नाही. (Crop Damage) ...
सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून, गेल्या दोन दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील दहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा शेती पिकावर काय परिणाम झाला वाचा सविस्तर ...
Ravikant Tupkar : जोपर्यंत पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. ...
गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हेक्टरी मदत जाहिर केली होती कधी मिळणार याची माहिती वाचा सविस्तर (e-pik pahani) ...