अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
मेक इन इंडिया मोहीम अधिक सुलभ करण्यासाठी ऊर्जा, कोळसा, नवीन आणि पुनर्वापर करता येणारी ऊर्जा, खाणी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत अर्थसंकल्पात दिले आहेत. ...
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या चालक आहेत, असेच भाष्य वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मांडले. ...
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला १ हजार किमीच्या नव्या मार्गिका तसेच १ हजार किमीच्या मार्गांचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचे जाळे विस्तारणार असून कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. ...
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तब्बल ४० हजार कोटींची तरतूद अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे आगामी वर्षात मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्याचे दिसून येत आहे. ...
अर्थमंत्र्यांनी चंद्रग्रहणाच्या दुस-या दिवशी अर्थसंकल्प सादर केला. हे चंद्रग्रहण १५० वर्षांनी आले होते, तर अर्थमंत्र्यांचा चौथा व जीएसटीनंतरचा पहिला अर्थसंकल्प होता. त्यातील तरतुदींचे अवकोलकन हनिमून, फुलमून, ब्ल्यूमून, हाफमून असे करू या! हनिमूनसारख्य ...
अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या सन २०१८ अर्थसंकल्पात काही प्रमाणात कर आकारणी वाढवून तसेच कर सवलत देऊन तारेवरची कसरत साधण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटते. ...
आकड्यांचा हिशोब लावला तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रात फारशी वाढ झालेली दिसत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशाच्या संरक्षणासाठी अर्थसंकल्पात केवळ १३ हजार कोटी वाढले आहेत. ही वाढ फक्त महागाईमध्येच जाईल. ख-या अर्थाने अर्थसंकल्प हा दूरगाम ...
मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अपेक्षित असलेली घोषणा व मूल्यमापन शेवटच्या टप्प्यात पूर्ण झाले. ५० कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबामागे ५ लाखांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच देणारी राष्ट्रीय आरोग्य रक्षण योजना ही आनंदाची बाब आहे. मात्र... ...