अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
‘ओबामा केअर’च्या धर्तीवर देशातील दहा कोटींहून अधिक गरीब व दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी राष्टÑीय आरोग्य संरक्षण योजना (आयुष्यमान भारत) हे मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाचे प्रमुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मोदी केअर जगभरातील सर्वात मोठी आरोग्य योजना मानल ...
रेल्वे प्रवास व मालवाहतुकीच्या दरात यंदा कोणतीही भाडेवाढ नाही. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.४८ लाख कोटींची तरतूद असून, रेल्वे वाहतुकीच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. देशातील ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जाणार असून, मार्गांच ...
अर्थसंकल्पातून गरीब, दुर्बल, अनुसूचित जाती-जमाती, नोकरदार मध्यमवर्ग, ज्येष्ठ, शेतकरी यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राने सर्वांत मोठी आरोग्य योजना राबविण्याचे ठरविले आहे. ...
२०२०मध्ये शेतक-याचे उत्पन्न दुप्पट होणार असल्याची घोषणा कशी वास्तवात येणार? लागवड खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन २०१४पासून आहे. त्याची घोषणा नव्हे, तर विचार सुरू आहे. ...
अर्थसंकल्पात सहकारी अर्थकारणाचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. तसेच ग्रामीण विकासासाठी प्रत्यक्ष तरतुदी नाहीत; पण शेतीसाठी केलेल्या तरतुदी एका अर्थाने ग्रामीण विकासाला पूरक आहेत. ...
ज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे केवळ विज्ञान संशोधन नसून विज्ञान शिक्षण, संशोधन, शेती, आरोग्य, पाणी, पर्यावरण संरक्षण असे सर्व विषय त्यात येतात. त्या दृष्टीने याचा विचार केला तर २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात ...