ऑक्टोबर २००० मध्ये स्थापन झालेल्या भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीची दूरसंचार क्षेत्रात मक्तेदारी होती. ग्रामीण भागासह बहुतांश ग्राहक या कंपनीच्या सेवेवर अवलंबून होते. करोडो रुपये खर्च करुन बीएसएनएलने आपली अध्यावत यंत्रणा शहरात उभारली. अभियंत्यापा ...
बीएसएनएलला फोर जी देण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जनतेचे, सरकरचे आणि व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १ ऑक्टोबर हा बीएसएनएलचा वर्धापन दिन सर्व बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी काळा दिवस म्हणून पाळला. ...
गेले अनेक महिने कलंबिस्त येथील ग्रामस्थांना दूरसंचार विभागाची सेवा मिळत नव्हती. तर दूरध्वनी बंद असल्याने गैरसोय होत होती. कोरोनामुळे वर्क फॉर्म होम असल्याने अनेकांचे हाल होत होते. यासंबंधी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले ...