सध्या भोंग्यांचे राजकारण तापत आहे. मात्र, साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे. ...
समाजातील लोक गळ्यात जाणवं घालतात, मुंज करतात, धर्म ग्रंथाचे पारायण करतात. ब्राह्मण समाज व सुतार समाजात पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरात बरेचसे साम्य आहे. ...