शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

पुणे : Chitra Wagh : पुन्हा एकदा समाज म्हणून आपण हरलो, ५० तोळं सोनं…; चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

सांगली : गद्दारी कराल तर परिणाम भोगाल, भाजपच्या नूतन नगरसेवकांना चंद्रकांत पाटील यांनी दिला इशारा

कोल्हापूर : Kolhapur: भाजपमध्ये प्रवेश करताच स्वाती कोरी यांनी मंत्री मुश्रीफांवर आरोप केला; चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना टोला लगावला, म्हणाले..

पुणे : पुण्याच्या शनिवार पेठेतील ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई; नेमकं कारण काय?

चंद्रपूर : उद्धवसेना-वंचित ठरणार किंगमेकर ! कुणाला देणार पाठिंबा? काँग्रेस की भाजप, महापौर कुणाचा?

मुंबई : संजय राऊतांनी केले माधवी जाधवांचे कौतुक; म्हणाले, “बाबासाहेबांचा अपमान झाला, मंत्र्यांनी…”

राष्ट्रीय : शंकराचार्य असल्याचा पुरावा मागणे चुकीचे, योगींच्या कार्यालयाला टॅग करत उमा भारती यांनी स्पष्टच सांगितले

राष्ट्रीय : UGC चा एक नियम अन् भाजपात राजीनामा सत्र सुरू; केंद्र सरकारवर वाढला दबाव, काय आहे वाद?

महाराष्ट्र : काँग्रेस नगरसेवक भाजपासोबत येऊ इच्छितात; महापौर करण्यासाठीच्या हालचालींना वेग, नेते मुंबईत!

महाराष्ट्र : “बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल