शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

महाराष्ट्र : “चंद्रपूरमध्ये भाजपाकडून घोडेबाजार, उद्धवसेनेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का?”: सपकाळ

नागपूर : काँग्रेसच्या ‘नकारात्मक फॉर्म्युला’ला जनतेने नाकारले, आता तरी आत्मचिंतन करावे

सांगली : सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी, उपमहापौरपदी मगदूम यांची बिनविरोध निवड

पुणे : काँग्रेसचा गोंधळ म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय; चंद्रपूर युतीवर सुषमा अंधारे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : “RSS कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने असूया, मळमळ”; CM फडणवीसांचा राज ठाकरेंच्या टीकेवर पलटवार

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचे भाषणच झाले नाही, काँग्रेसच्या महिला खासदारांचा लोकसभेतील 'त्या' दिवशीचा व्हिडीओ आला समोर 

छत्रपती संभाजीनगर : भाजपाचे समीर राजूरकर बनले छत्रपती संभाजीनगरचे २३वे महापौर; एमआयएमच्या उमेदवाराला किती मते मिळाली?

पुणे : Pune Mayor: अजित दादांच्या जाण्याने केवळ पुण्याचे नाही तर राज्याचे नुकसान; पुण्याच्या सर्वपक्षीय नगरसेवकांची श्रद्धांजली

राष्ट्रीय : 'प्रकाशक खोटे बोलत आहे, पुस्तक 'Amazon'वर उपलब्ध', नरवणेंच्या पुस्तकावर राहुल गांधींचे मोठे विधान

राष्ट्रीय : ‘विचार सोडला, वारसा सोडला, कार्यकर्ते गेले, मते गेली, उरलं काय?’, जिल्हा परिषद निकालांतर भाजपाचा उद्धवसेनेला टोला