शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

संपादकीय : विशेष लेख: ...आता स्पष्ट बोलायची वेळ आली आहे! 

राष्ट्रीय : राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फायदा होणार; ४ खासदार निवृत्त, पण मिळू शकतात ६ जागा

ठाणे : शिंदेसेना नवी मुंबईचा वचपा ठाण्यात काढण्याच्या तयारीत, महापालिकेतील समित्यांमध्ये स्थान न देण्याची भूमिका?

क्राइम : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण, दोन आरोपी ताब्यात

राष्ट्रीय : महाराष्ट्र, बिहार, बंगाल ते तामिळनाडू...राज्यसभेच्या 37 पैकी भाजप-काँग्रेसला किती जागा मिळणार?

राष्ट्रीय : Video - हातात फावडं घेतलं अन् रस्ताच खोदला; भाजपा आमदाराने केला भ्रष्टाचाराचा पर्दाफाश

पुणे : Pune Municipal Corporation: पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड

राष्ट्रीय : Video - मोदींना शिव्या देणाऱ्यांना का देऊ?, भाजपा नेत्याने मुस्लिम महिलांकडून परत घेतलं ब्लँकेट

पुणे : Pune Municipal Corporation: तिकीट हुकलं, पराभव झाला; आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची जाेरदार मोर्चेबांधणी

पुणे : Harshwardhan Sapkal: प्रत्येक अधिवेशनात गोंधळ घालून लोकशाहीला तिलांजली, जनतेचे प्रश्न मागे - हर्षवर्धन सपकाळ