२०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ ...
अतिशय दुर्मिळ आणि जवळजवळ नामशेष होत चाललेला तणमोर पक्षी व्हीसीए जामठा क्रिकेट स्टेडियममध्ये आढळला. पक्षीतज्ज्ञांनी ही तणमोर मादी असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीही हा पक्षी मिहानच्या परिसरात आढळून आल्याने हा परिसर तणमोरचे अधिवास ...
वन्यजीव छायाचित्रकार मीनाक्षी राजपूत यांनी शहरालगतच्या छत्री तलावावर १६ मे रोजी पांढऱ्या पंखांच्या काळ्या सूरय पक्ष्याचे छायाचित्र टिपून महत्त्वपूर्ण नोंद घेतली आहे. या पक्ष्याचे अमरावती जिल्ह्यातील हे प्रथम दर्शन ठरले आहे. ...
कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून गिधाड संवर्धन प्रकल्पांतर्गत वन विभागाने गिधाडांसाठी सुरू केलेली उपाहारगृहे अर्थात व्हल्चर रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये कळकवणे वगळता सुकोंडी, विहाळी येथील उपा ...
खंडपीठाच्या आदेशानुसार मागील काही वर्षांपासून सलीम अली सरोवराला कुलूप लावण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सरोवराचे गेट कटर लावून तोडले. ...