शरंंगगार जातीच्या वृक्षाची कत्तल केल्यामुळे या वृक्षावर वस्ती केलेल्या गायबगळे आणि पाणकावळ्यांच्या दिडशे पिलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पक्षीप्रेमी चातक टिम आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दो ...
वर्र्धा शहरपक्षी निवडणुकीच्या प्रचारतोफा स्वातंत्र्यदिनी महामतदान अभियान राबवून थंडावणार आहेत. या निवडणुकीचा निकाल शुक्रवार, १७ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. ...
जंगलांच्या ऱ्हासाने पक्षांची किलबिलाट दुर्मिळ होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी देऊळगाव वळसा गावात वनपर्यटन विकास योजनेतून पक्षी उद्यान साकारले जाणार आहे. ...
२०१२ च्या पक्षीगणनेनुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले. मात्र,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी, गाळ वाढणे, निसर्ग कमी होणे, प्रदूषण अशा येथील जैववैविध्य धोक्यात येऊ शकते.’ ...