१९६२ मध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेलं युद्ध कोणीही विसरू शकत नाही. त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि आर्थिक आव्हानांशी झुंजत होता. अशा कठीण प्रसंगी बिहारच्या दरभंगा राजघराण्यानं देशाला मोठी आर्थिक मदत केली होती. या राजघराण्याच्या महाराणीने ...
तेज प्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दल हा लालू यादवांचा खरा पक्ष असल्याचे म्हटले आणि त्यांचे भाऊ तेजस्वी यांना राष्ट्रीय जनता दल जेजेडीमध्ये विलीन करण्याची ऑफर दिली. ...
ही महिला इन्स्टाग्रामवर चॅटिंग करता करता आत्ये भावाच्याच प्रेमात पडली आणि तिने पतीसह पोटच्या तीन मुलांना वाऱ्यावर सोडत, त्याच्याशी कोर्ट मॅरेज केले. ...
Samastipur Train Accident Averted: बिहारमधील समस्तीपूर जंक्शन येथे सोमवारी रात्री एक मोठा रेल्वे अपघात टळला. येथे जयनगर-हावडा ट्रेन भरधाव वेगात प्लॅटफॉर्मव दाखल होताच ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत ठिणग्या उडताना दिसल्या. यावेळी एक छोटीशी चूक देखील मोठ्या ...
"माझ्या पतीला सोडून द्या, त्यांना मारू नका," अशी विनवणी लेक करत होती, पण क्रूर बापाने काहीही न ऐकता आठ महिन्यांच्या नातवासमोरच जावयाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केली. ...