"लालू यादव सत्तेत आल्यानंतर वातावरण खूपच बिघडले. ब्राह्मणांवर हल्ले सुरू झाले आणि लोक त्यांच्या शेत-जमिनींवर कब्जा करू लागले. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकारही सुरू झाले होते." ...
Maithili Thakur Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली, त्याच दिवशी मैथिली ठाकूरने भाजपचे नेते विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. ...