भाजपचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात उर्फ हम्प्या यांच्यासह पाच जणांची हत्याकांडाला ६ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र वर्षभरानंतरही एका आरोपीचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेले नाही. ...
प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. ...