ग्रामीण भारतातही या साथीचा मोठा तडाखा बसला. लहान शहरे आणि गावांमधून विषाणू प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते. या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधा नाहीत, किंवा त्या मर्यादित आहेत. रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. ...
भूमी पुढे म्हणाली, "मला ठाऊक आहे की या संकटाच्या काळात या डिजिटल आघाडीवर प्रत्येक भारतीय प्रत्येक क्षणी एकमेकांना साह्य करत आहे. आपण यातून नक्की बाहेर पडू''. ...
Bhumi Pednekar becomes Climate Warrior:आम्ही बऱ्याच ऑन ग्राऊंड एक्टिव्हिटी केल्या आणि हवामान बदलाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी माझ्या सोशल मीडियाचा बराच वापर केला." ...