शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून स्व राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये उभारण्यात आला. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच कमकुवत असून, तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी तो बंद केला आहे. ...
Potholes in Bhiwandi : या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण होत असून या वाहतूक कोंडीचा त्रास येथील वाहतूक पोलिसांनी देखील होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वतःच रस्त्यावरील खड्डे रविवारी भरले. ...
विशेष म्हणजे स्थायी समितीने शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रस्तावास विरोध करत त्यासंदर्भाती स्थगिती ठराव देखील स्थायी समितीत मंजूर करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली होती . ...