लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
अशोक चव्हाणांबद्दलच्या वावड्यांना ‘भारत जोडो’ने दिला पूर्णविराम, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य - Marathi News | 'Bharat Jodo Yatra' put an end to the rumors about Ashok Chavan, renewed energy among activists | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाणांबद्दलच्या वावड्यांना ‘भारत जोडो’ने दिला पूर्णविराम, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य

नांदेडच्याच नव्हे तर राज्यातून आलेल्या अधोक चव्हाण समर्थकांची ऊर्जा वाढविणारा ठरला आहे. ...

भारत यात्रींचा एकमेकांना ‘खो’; मैदानी खेळांचा लुटला आनंद - Marathi News | India travelers 'lose' each other; Enjoy outdoor sports | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भारत यात्रींचा एकमेकांना ‘खो’; मैदानी खेळांचा लुटला आनंद

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सहाव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी  येथे रविवारी  वाटचालीला विश्रांती देत भारत यात्रींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अस्सल मैदानी खेळांचा आनंद लुटला. ...

Bharat Jodo Yatra: आत्महत्याग्रस्त विधवांचा राहुल गांधींशी हाेणार संवाद - Marathi News | Bharat Jodo Yatra: Suicide widows will interact with Rahul Gandhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आत्महत्याग्रस्त विधवांचा राहुल गांधींशी हाेणार संवाद

Bharat Jodo Yatra: भारत जाेडाे यात्रा साेमवारी विदर्भात दाखल हाेत असून विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमाेर खुद्द आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी मांडणार आहेत. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ ही जनयात्रा झाली, म्हणूनच भाजपचा जळफळाट”; काँग्रेसची टीका - Marathi News | congress nana patole slams modi govt and bjp in nanded over criticising rahul gandhi bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ ही जनयात्रा झाली, म्हणूनच भाजपचा जळफळाट”; काँग्रेसची टीका

Maharashtra News: भाजपवर जनतेचा प्रचंड रोष असून, या लोकभावनाच आता मोदी सरकारला सत्तेतून बाहेर करतील, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

‘भारत जोडो’त कुस्तीसह कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब - Marathi News | Rubab of Kolhapuri feta with wrestling in 'Bharat Jodo' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘भारत जोडो’त कुस्तीसह कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब

Bharat Jodo Yatra: पट्टा लढत, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे, आदी मर्दानी खेळांतून, प्राचीन युद्धकलेच्या जिगरबाज प्रात्यक्षिकांनी कोल्हापूरकरांनी हिंगोलीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे जंगी स्वागत केले. ...

आवाज दाबल्यामुळेच ‘भारत जोडो’चा पर्याय, कळमनुरीत राहुल गांधी यांची सरकारवर टीका - Marathi News | The alternative of 'Bharat Jodo' is due to suppressing the voice, Kalamanuri Rahul Gandhi's criticism of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आवाज दाबल्यामुळेच ‘भारत जोडो’चा पर्याय, कळमनुरीत राहुल गांधी यांची सरकारवर टीका

Rahul Gandhi: नोटबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायद्यांबाबत लोकसभा किंवा राज्यसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता आमचे माइक बंद करण्यात येतात. माध्यमांसमोर काही बोलले तरी त्याचाही उपयोग होत नाही. त्यामुळेच देशातील  रस्त्याने भारत जोडो यात्रा काढण्या ...

भारत जोडो... कोल्हापुरातील ऋषिकेशच्या पेटिंगचे राहूल गांधींना अप्रूप - Marathi News | Bharat Jodo Yatra... Rahul Gandhi also dislikes Kolhapur's petting of Rishikesh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारत जोडो... कोल्हापुरातील ऋषिकेशच्या पेटिंगचे राहूल गांधींना अप्रूप

ब्राम्ही लिपीत लेखन : यात्रा म्हणजेच शांती, अहिंसेचा मार्ग ...

Maharashtra Politics: “मोदी सरकारच्या काळात शेती संपवण्याचे काम, पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi criticized pm modi govt over crop insurance company and agriculture situation in bharat jodo yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारच्या काळात शेती संपवण्याचे काम, पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट”: राहुल गांधी

Maharashtra News: या देशात द्वेष पसरवणाऱ्यांना स्थान नाही. कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवूनच थांबेल, असा निर्धार राहुल गांधींनी व्यक्त केला. ...