लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
Maharashtra Politics: “भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले! - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over congress mp rahul gandhi phone call in bharat jodo yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले!

Maharashtra News: राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते कायम ठेवतात, असे सांगत संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेवर बोचरी टीका केली. ...

Bharat Jodo Yatra: "राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा त्यांचा खिळखिळा झालेला पक्ष आधी जोडावा", रामदास आठवलेंचा सल्ला   - Marathi News | Bharat Jodo Yatra: "Rahul Gandhi should join his crippled party before joining India", advises Ramdas Athawale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रामदास आठवलेंचा राहुल गांधींना खोचक सल्ला, म्हणाले, त्यांनी भारत जोडण्यापेक्षा त्यांचा...  

Ramdas Athawale: राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे . लोकं त्यांना बघायला येतात . भारत जोडण्यापेक्षा त्यांनी आपला खिळखिळा झालेला काँग्रेस पक्ष जोडावा. भारत जोडून ठेवण्यासाठी मोदीजी व आम्ही आहोत.   ...

उंचीने लहान अतुलची भारत जोडो यात्रेत ३८० किमीपर्यंत उडी! - Marathi News | Atul, who is short in height, jumps up to 380 km in Bharat Jodo Yatra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उंचीने लहान अतुलची भारत जोडो यात्रेत ३८० किमीपर्यंत उडी!

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर देगलूर येथे त्यांचे स्वागत केले. तेव्हापासूनच या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. ...

आदिवासींसाठी नवे कायदे आणणार, राहुल गांधी यांचे आश्वासन - Marathi News | Gathering of Tribal Working Women in Bharat Jodo Padayatra; Rahul Gandhi promises to bring new laws for tribals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासींसाठी नवे कायदे आणणार, राहुल गांधी यांचे आश्वासन

भारत जोडो पदयात्रेत आदिवासी कष्टकरी महिलांचा मेळावा.. ...

Maharashtra Politics: राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...” - Marathi News | congress mp rahul gandhi make phone call to shiv sena thackeray group mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...”

Maharashtra News: भारत जोडो यात्रेत व्यस्त असलेल्या राहुल गांधी यांनी फोन करून विचारपूस केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"आई, मी हँडसम दिसतो का?", राहुल गांधींनी सांगितला बालपणीचा रंजक किस्सा; सोनियांचं उत्तर होतं... - Marathi News | rahul gandhi bharat jodo yatra mom how i was looking share his story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''आई, मी हँडसम दिसतो का?'', राहुल गांधींनी सांगितला बालपणीचा रंजक किस्सा; सोनियांचं उत्तर होतं...

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील टप्प्याचा कालचा शेवटचा दिवस होता. ...

इतिहासात किती मागे जाल?  वितंडवाद घालत बसण्यात कोणाचेच भले नाही - Marathi News | How far back in history do you go? There is no good in arguing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतिहासात किती मागे जाल?  वितंडवाद घालत बसण्यात कोणाचेच भले नाही

वर्तमानातले प्रश्न सोडून द्यायचे वाऱ्यावर आणि इतिहासात जाता येईल तेवढे मागे घुसत राहायचे. आपल्या सोयीचे संदर्भ शोधून काढायचे आणि आपल्याला गैरसोयीचे संदर्भ कुणी मांडले की लगेच चपलांच्या माळा हातात घेऊन वातावरण तापवायला जो तो तयारच. यात अगदी एकाही पक्ष ...

महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप - Marathi News | Maharashtra gave love and faith; Shining the light of unity, Rahul Gandhi bade farewell to the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले. ...