कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
राहुल गांधी कडाक्याच्या थंडीतही केवळ टी-शर्ट घालून पदयात्रा करताना दिसत आहेत. यावरून प्रियांका गांधी-वाड्रा यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर, त्यांनी याबाबतचं उत्तर दिलं. ...
राहुल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल म्हणाले, ''जेव्हा मी भारत जोडो यात्रा सुरू केली, तेव्हा मी तिच्याकडे कन्याकुमारी ते काश्मीर अशी एक सामान्य यात्रा म्हणून पाहत होतो. पण... ...
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली. मात्र, अनेक प्रसंगी खुद्द राहुल गांधींनी सुरक्षेच्या सूचनांचे उल्लंघन केल्याचे सीआरपीएफकडून सांगण्यात आले आहे. ...