कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी आज पक्षाचे नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. पुढच्या वर्षी कुठल्या बोगस व्यक्तीला पंतप्रधान बनवू नका. तर स्वत:च पंतप्रधान व्हा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वरुण गांधी यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेवर आज मोठं वक्तव्य केले आहे. 'आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत, अस वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. ...
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहोचली आहे. मात्र ही यात्रा जालंधर येथे पोहोचली असताना काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...
Maharashtra News: भारत जोडो यात्रा काढून काँग्रेसला निवडणुकीत यश मिळेल का, याबाबत शंका असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. ...
पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज निधन झाले. भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते, या दरम्यान त्यांची अचानक तब्येत बिघडली. ...